You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तामिळनाडू निवडणुकीनंतर द्रविड पक्षांचीच सत्ता टिकेल की नवीन समीकरणं दिसतील?
तामिळनाडू निवडणुकीनंतर द्रविड पक्षांचीच सत्ता टिकेल की नवीन समीकरणं दिसतील?
तामिळनाडूमध्ये गेली अनेक वर्षं द्रविड पक्षांची सत्ता आहे. जयललिता आणि करुणानिधी या 2 दिग्गज राजकारण्यांच्या निधनानंतर राज्यातली ही दुसरी निवडणूक.
गेली अनेक दशकं याच 2 नेत्यांकडे राज्याची मुख्यमंत्रिपदाची सूत्रं होती. आता 2026 मध्ये या राज्याचं राजकारण द्रमुक आणि अण्णाद्रमुकभोवतीच फिरतंय का? भाजप आणि काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षांची इथे काय स्थिती आहे?
लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - अरविंद पारेकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)